1 May Maharashtra Din | महाराष्ट्र दिन | महाराष्ट्र दिन माहिती
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. खरंतर इंग्रजांना वाटत होतं की भारत हे एक राष्ट्र बनू शकत नाही. कारण भारतामध्ये अनेक धर्म, असंख्य जातीपाती आणि असंख्य भाषा आहेत. एक धर्म, एक भाषा ही राष्ट्र बनण्यासाठी जी आवश्यक अट आहे ते भारतीयांकडे नव्हती. परंतु महात्मा गांधी आणि त्या काळातील इतर राजकीय नेत्यांना या गोष्टीची जाणीव … Read more