पंढरीची वारी | Pandharpur Wari | एक आगळावेगळा अनुभव !
वारी पंढरीची…… एक आगळावेगळा अनुभव ! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात पंढरीच्या वारी इतकं महत्त्व दुसऱ्या कशालाही नसावं. नामदेव, ज्ञानदेवांनी चालू केलेली ही वारी निरंतर अव्याहतपणे गेली साडेसातशे वर्ष सुरू आहे. नैसर्गिक आपत्ती असो वा सुलतानी राजवटीतील टोळधाड. वारी आपली सुरूच ! लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत, स्त्री-पुरुष, गरीब- श्रीमंत, तथाकथित उच्च वर्णीयांपासून अगदी समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत. समाजपुरुषांच्या उभ्या- … Read more